आंधळ्याचे सोंग घेतलेल्या विरोधकांना महाडिक यांची विकासकामे कशी दिसणार : विलास वास्कर
तीस-तीस वर्षे रखडलेले प्रश्न सोडवले. त्यामुळे कोल्हापूर- कोकण रेल्वेशी जोडले गेले. मराठा आरक्षण, महिलांना रेल्वे मधील सुरक्षा, मोफत सॅनिटरी नॅपकीनचे वाटप, शिवाजी पुलाला पर्यायी पुल तयार होण्यासाठी पुरातत्व खात्याच्या कायद्यात बदल, अशी अनेक कामे झाली. […]