मुख्यमंत्री आणि कृषी राज्यमंत्री शेतकऱ्यांच्या रडारवर
कोल्हापूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री सदाभाऊ खोत शेतकऱ्यांच्या संपात रडारवर आहेत.सत्तेत गेल्यावर भाजपच्या डोक्यात सत्तेची हवा गेलीय.त्यामुळेच शेतकऱ्यांवर ही वेळ आली.असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.गेले 5 दिवस सुरु असलेल्या संपात काही ठिकाणी मुख्यमंत्री आणि […]