३२वा अखिल भारतीय आंतरविद्यापीठ युवा महोत्सवात शिवाजी विद्यापीठ संघ मूकाभिनयात अव्वल
कोल्हापूर: माकडापासून बुद्धिवान मानव तयार झाला खरा, पण त्याने त्याची सारी बुद्धी शस्त्रास्त्रांच्या निर्मितीकडेच वाया घालवली. मानवाची खरी ओळख ही युद्धात नाही, तर शांतीत आहे, असा प्रभावी संदेश मूकाभिनयाच्या माध्यमातून देऊन शिवाजी विद्यापीठाच्या संघाने आज […]