लॉटरी बाबत माजी वित्त मंत्री जयंत पाटील यांचा खुलासा
मुंबई : माझ्या मंत्री पदाच्या पंधरा वर्षाच्या काळात मी कधीच राज्याचे व राज्याच्या जनतेचे नुकसान होऊ दिले नाही.मी वित्त मंत्री जेंव्हा होतो त्यावेळी विविध राज्यांच्या लॉटरीच्या सुमारे तीन हजार पेक्षा जास्त सोडती महाराष्ट्रात निघत असत. […]