आ. राजेश क्षीरसागर यांच्या मागणीनुसार पत्रकारांसाठी बाळशास्त्री जांभेकर जेष्ठ पत्रकार सन्मान योजना राबविण्याचा शासनाचा मानस
कोल्हापूर : समाज व्यवस्थेचा चौथा खांब म्हणून पत्रकारितेला संबोधले जाते. दैनंदिन घडामोडी, विशेष बातम्या, माहिती, शासनाच्या योजना समाजाच्या तळागाळापर्यंत पोहचविण्याचे काम प्रसिद्धीमाध्यमांकडून केले जाते. त्याचमुळे समाजामध्ये पत्रकारांना विशेष असे स्थान प्राप्त झाले आहे. प्रसंगी ऊन, […]