ब्रह्मकुमारीच्या शाश्वत योगिक शेती कार्यक्रमामुळे शेतकऱ्याला शेतीसाठी बळकटी: कृषीमंत्री सदाभाऊ खोत
कोल्हापूर: शेती मालाचे उत्पादन कमी झाले किंवा त्याच उत्पादनाला जर कमी हमीभाव मिळाला तर शेतकरी आत्महत्या करतो.शेती क्षेत्रात असंख्य अडचणी आहेत.५० टक्के पेक्षा जास्त आज जमिनीचा पोत कमी झालेला आहे.शेतकरी आज संपूर्ण दृष्टचक्रात अडकलेला आहे.या […]